- १९व्या वर्षी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली.
- १९९७ मध्ये भारत विकास ग्रुपमध्ये रूपांतर झाले.
- हौसकिपींग आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये यांत्रिकरण करणारे ते पहिले भारतीय ठरले.
- आठ जनापासून ते ५५००० कर्मचाऱ्यांचा परिवार बीव्हीजीचा भाग आहेत.
- सामाजिक व उद्योजकीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.